लातूर, प्रतिनिधी कोणत्याही अटी शर्ती न घालता मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने…
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे : खा.सुप्रिया सुळे लातूर : राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती , मराठा…
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार…
काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या `भारत जोडो`, यात्रेची चर्चा जगभर झाली. (Bharat Jodo News) आज या…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटे या गावात सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणून बीड जिल्ह्यात आंदोलनाची…
चंद्रावर यान उतरले अन् वाहिन्यांवर यानाच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो झळकला. जणू काही यांनीच यान तीथे नेले?. या शब्दांत काँग्रेसचे विधीमंडळातील…
जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर उपोषणकर्ते मनोज जरांगे ठाम आहेत. काल (बुधवारी) मंत्रिमंडळाची बैठकीत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात…
राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवावे, ठराव घ्यावा. एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. केंद्राने बोलावलेल्या…
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील माडज (ता. उमरगा) येथील किसन माने (३०) या तरुणाने बुधवारी सायंकाळी गावातील शिवकालीन…
जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासूंन उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारची…