• Tue. Aug 26th, 2025

Trending

राहुल गांधी सत्यच बोलले, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!

तुषार गांधींचं राहुल गांधींना समर्थन! काँग्रेस खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींच्या…

इतिहासाची पुनरावृत्ती, गांधी-नेहरू एकत्र:भारत जोडो यात्रेत राहुल यांच्यासोबत महात्माजींचे पणतू तुषार झाले सहभागी

भारत जोडो यात्रेतून पुन्हा एकदा नवा इतिहास साकारला जातोय. विशेष म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने नेहरू आणि गांधी परिवार एकत्र आलेला…

उमरगा हाडगा येथे शालेय विद्यार्थी यांनी केला रस्ता रोको आंदोलन

उमरगा हाडगा येथे शालेय विद्यार्थी यांनी तीन तास बस थांबवून केले रस्ता रोको आंदोलन निलंगा (प्रतिनिधी)मौजे उमरगा हाडगा येथील शालेय…

महाराष्ट्र महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

महाराष्ट्र महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक निलंगा- केंद्रीय विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय योग्यता चाचणी द्वारे सप्टेंबर २०२२ मध्ये…

पश्चिम महाराष्ट्रात उसदरासाठीचे आंदोलन पेटलं, राजू शेट्टींचा सरकारला अल्टीमेटम

कोल्हापूर, : राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय यंदाच्या ऊस गळीत हंगामात घेतला. याचबरोबर साखर कारखानदारांनी मागील हंगामातील वाढीव…

मनसेच्या काळ्या झेंड्यांना आम्ही… सभा उधळून लावण्याच्या इशाऱ्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींनी…

मी सांगून ठेवतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट…

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानांची जोरदार चर्चा चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात:मध्यरात्रीची घटना; 5 जण ठार, 3 जण गंभीर तर 1 किरकोळ जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज सकाळी कारचा आणि अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4…

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा…

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई, : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित…