• Wed. Aug 27th, 2025

Trending

न्यायव्यवस्थेवर विशिष्ट गटाचा दबाव! ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : हितसंबंध जपणारा एक विशिष्ट गट न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असून अत्यंत खालच्या स्तरावरील तर्कशास्त्र आणि जुनाट…

संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मुंबईतील सहापैकी चार जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेस नेते…

वकिलांचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला; निवडणुकीत अपक्ष किंवा युती नको, वकिलांचे जरांगे यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे गुरुवारी…

नरेंद्र मोदींची टीम म्हणजे वसूली टायटन्स, भारतीय क्रिकेटरच्या पोस्टने सर्वत्र खळबळ…

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्याच्या घडीला आयपीएल आणि लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु आहे. पण यामध्ये सध्या भारतीय क्रिकेटरी पोस्ट चांगलीच…

काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?

राज्यातील पाच जागांवरcongress अद्याप ठाम आहे. सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम या जागेवर काँग्रेस ठाम आहेत. यासबोत इशान्य मुंबई आणि…

पवारसाहेबांसाठी आमदारकी काय चीज… रडत रडत नीलेश लंके यांचा राजीनामा, नगर दक्षिणमध्ये तुतारी फुंकणार!

अहमदनगर : मी देव पाहिला नाही, पण देवासारखा श्रेष्ठ माणूस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांमध्ये मी पाहिला. त्यांनी मला सांगितले…

मराठवाड्यातील लोकसभेच्या अधिक जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

महाविकास आघाडीचा विचार समतेचा, बंधुभावाचा, प्रगतीचा सर्वांच्या सुरक्षिततेचा आहेमराठवाड्यातील लोकसभेच्या अधिक जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतीलमाजी मंत्री आमदार अमित विलासराव…

मोदी-शहांचा पाडाव झाला पाहिजे, मतविभागणी टाळा, कोणत्या जागा हव्यात ते सांगा, मविआशी बोलतो,’निर्भय बनो’चे वंचितला पत्र

मुंबई : लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राजकारण…

साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांची माघार, उदयनराजेंवर प्रश्न विचारताच शरद पवारांनी कॉलर उडवली

सातारा : साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी येत्या…

अखेर ठरलं! अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार

लातूर : २०१९ पासून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहेत. मात्र आज अर्चना पाटील…