लातूर शहरात काल कचरा जाळण्याची मोहीम होती का? नवीन रेणापूर नाका विष्णुदास मंगल कार्यालय जवळ कचरा पेटवून देण्यात आला होता.डी…
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, : जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. संभाव्य पाणी…
आदर्श आचारसंहिता विषयक पथकांनी समन्वयाने काम करावे– मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर · भरारी पथके, स्थायी पथकांच्या कार्यवाहीचा आढावा लातूर,…
महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली आहे. त्यांची उमेदवारी नक्की झाल्यास…
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता 8 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा काळ उलटला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात जागावाटप आणि उमेदवार…
राज्य शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले. २१ जानेवारीला ‘रामलल्ला’ची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर…
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील पाच जागांसाठी उमेदवार निश्चित झाले असून लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक…
समतेचा सर्वधर्मसमभावाचा फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार घेऊन आपणाला पुढे जायचे आहे पदाधिकाऱ्यांनी काम प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध करावे माजी मंत्री आमदार…
मुंबई : होळीनंतर तापमानात वाढ झाली असून, राज्यात पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे अनेकांच्या…
न्यूयॉर्क : भारत सेमीकंडक्टर चीप उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. पण, सेमीकंडक्टर चीप बनवण्याच्या नादात भारत बरबाद होईल, असा…