अक्षय भालेराव निर्घृण खुनातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी निलंंगा येथील धरणे आदोंलनातील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे सर्व पुरोगामी…
भाजप सर्व निवडणुकात गंभीरपणे लढते, असे भाजपचे सर्व नेते वारंवार सांगतात. त्यानुसार भाजपने आता दीड वर्षावर असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला…
गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील परिस्थिती बिकट होती. राज्यातील अनेक भागात हिंसाचाराच्या ठिणगीने उग्र रूप धारण केले होते. आहे. अजूनही मणिपूरमधील…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशभर `मोदी@9`हे विशेष जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत बुधवारी…
संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. यासह अंधारे…
हिमाचल आणि कर्नाटक राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी चार राज्यात होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार मोठ्या आक्रमक पद्धतीने राबविण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी…
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अंगाचा थरकाप उडवणारं हत्याकांड मुंबई जवळच्या मिरारोड परिसरात घडलं आहे. मनोज साने नामक ५६ वर्षीय इसमानं…
जालना : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपत नाहीये. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला…
मुंबई : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री…