• Mon. May 25th, 2026

Trending

…तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही ; बीडच्या बेलवाडी ग्रामस्थांनी घेतली शपथ

जालना जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचे पदसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अशातच कोणतेही आंदोलन न करता बीडमधील बेलवाडी गावच्या ग्रामस्थांनी एक वेगळीच…

मराठा समाज आक्रमक ; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेमुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने…

पोलीस गोळ्या घालत होते म्हणून मला आंदोलकांनी वेढलं होतं, फडणवीस खोटं बोलतायत: मनोज जरांगे

जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले…

गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार

मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार…

समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत – एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. शुक्रवारची घटना…

फडणवीसांचा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही!:विखे पाटलांचा शरद पवारांवर पलटवार

जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची सरकारमधील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवार…

केंद्र, राज्यातून भाजपला हद्दपार करा:प्रकाश आंबेडकर यांची टीका

भाजपला मतदान करणार नाही, असा निर्धार करा आणि केंद्र आणि राज्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा पाठिंबा:एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जाहीर केली भूमिका

सत्ताधारी सरकार आणि त्यांचे नेते विरोधात असताना मराठा आरक्षणाची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यानंतर समाजाला काय देत आहेत ते…

लाठीचार्जवरून वातावरण तापलं!:अन् ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

एकीकडे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. शिंदे-फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत…

राज्य सरकारकडून कारवाईला सुरुवात:जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात…