शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांना जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. तब्बल १०० दिवसानंतर संजय राऊत…
अंधेरीची पोटनिवडणूक होताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच…
१२५८ व्या दिवशीचे श्रमदान लातुर:-ग्रीन लातूर वृक्ष टीमने आज वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, शहर स्वच्छता, जनजागृती, लोकप्रबोधनाचा अविरत १२५८ वा…
अशोकराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रेत हजारो कार्यकर्ते नांदेड येथे दाखल निलंगा- विधानसभा काँग्रेस कमिटीचे च्या वतीने नांदेड येथे…
भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पदाधिकाऱ्यांनी…
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून…
राज्याच्या राजकारणात 50 खोक्यात सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे…
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते.…
नवी दिल्ली:-आर्थिक उदारीकरणाच्या धोरणासाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशंसा केली आहे.…
नांदेड;-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजताच गुलाबी थंडीत नांदेडमधील बिलोली…