• Tue. Aug 26th, 2025

Trending

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न कासार बालकुंदा (प्रतिनिधी ) निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे शेर-ए-हिंद शहीद टिपू…

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले लातूर जिल्ह्यातील महिलाविषयक कामांचे कौतुक !

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले लातूर जिल्ह्यातील महिलाविषयक कामांचे कौतुक ! प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे महिला विषयक तक्रारी कमी महिलांमधील कर्करोग निदानासाठी…

गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही

सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार मुंबई,: गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी…

Ravish Kumar Resigned: “..हाच माझा नवा पत्ता”, रवीश कुमार यांची NDTVतून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; पुढील वाटचालीचे संकेत!

NDTV चे अँकर आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जास मुभा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तारखा वाढवा, ऑफलाइन अर्ज स्वीकारा, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय. विशेष म्हणजे निवडणूक…

डॉ. विठ्ठल लहाने यांनी  विद्यार्थी व पालकांना दिला यशाचा पासवर्ड

निलंगा:-येथील प्राध्यापक डॉक्टर तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थी व पालकांना डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन तसेच अकरावी बारावी…

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही  मंत्र्याला स्त्यावर फिरू देणार नाही-जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही मंत्र्याला स्त्यावर फिरू देणार नाही….जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने शेतकऱ्यांना लाईट व पिक विमा मिळण्यासाठी निलंगा…

शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार कीटकनाशके

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकतात.…

टोयोटा’ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

नवी दिल्ली : वाहन उद्योगातील अग्रणी उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

धारावी पुनर्विकास प्रकल्प:5,069 कोटींत अदानींकडे प्रकल्पाची जबाबदारी

मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवली आहे. अदानी रिअॅल्टीने या…