• Sun. May 17th, 2026

Trending

Karnataka effect : शिवसेनेला बसणार असा फटका…शिंदे सरकार निवडणुका लांबवणार?

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे विविध राजकीय परिणाम होणार आहेत. त्यात या निकालांचा राज्यातील शिंदे सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. त्याचा…

`बजरंग बली की जय`, ऊपरवाले की लाठी मे आवाज नही होती…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाली आहे. या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. कर्नाटकातील हा विजय म्हणजे…

कर्नाटकाच्या जनतेला दिलेली विकासाची गॅरंटी काॅंग्रेस पुर्ण करेल

जनमानसाच्या मनात असलेली काँग्रेस (Congress) पक्षाची वॉरन्टी आणखी वाढली आहे, हे मतदारांनी आजच्या कर्नाटक विधानसभा निकालातून दाखवून दिले. या निवडणुकीत…

कर्नाटकात हिजाब समर्थक कनीज फातिमा विजयी तर हिजाबबंदी करणाऱ्या भाजप मंत्र्याचा पराभव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दणदणीत विजय झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या बीसी नागेश यांचा 17,652…

दीड वर्ष तुरुंगात, तरीही पक्षानं दिली मोठी जबाबदारी; ‘या’ उमेदवाराचा प्रचार न करता विजय

बेळगाव : एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री विनय कुलकर्णी (Vinay Kulkarni) यांनी धारवाडची लढाई जिंकली आहे. योगेश गौडा…

‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, राष्ट्रवादी काँग्रेसने लावले बॅनर

राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरु असते. कोणत्याही विषयावरून आजकाल बॅनर लागण्याचे दिसून येतात. यावरून टीका, आरोप-प्रत्यारोप होतात. अशातच आता…

सरकार पाडून पक्षांतर केलेल्या 17 गद्दारांना मतदारांनी दाखवली लायकी; ‘इतक्या’ आमदारांचा पराभव

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या २०१९ सालच्या (BJP Operation Lotus) मोहिमेत गळाला लागलेल्या १७ आमदारांपैकी केवळ ६ जणांचा या विधानसभा…

येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार? 20 आमदार होणार मंत्री

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टात सुरू होता. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तार थांबवण्यात आला होता. अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल…

देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत मराठा आरक्षण का दिलं नाही? समाज विचारणार जाब

दहिवडी : फक्त भाजपच (BJP) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देऊ शकतो, सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे विरोधात…

बोम्मई सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांना लोळवत काँग्रेसची एकहाती सत्ता:भारत जोडो यात्रेचा परिणाम ही जाणवलं!

बंगळुरू : दक्षिण भारतातील राजकीय अस्तित्वासाठीचा भाजपचा लढा; तर, राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा लढा अशा संघर्षातून जणू निवडणूकयुद्धच लढल्या…