नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधल्या एका घटनेमुळे राज्यातील राजकारणाने पेट घेतला आहे. एकीकडे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात काही मुस्लीम व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले…
मुंबई : नवीन ( New Academic year) 15 जून पासून सुरू होत आहे. यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळांसाठी…
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली एक देवी म्हणजे तुळजा भवानी. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने एक नियमावली जाहीर…
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारं आर्यन खान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी…
पश्चिम बंगालमध्ये द केरला स्टोरी चित्रपटावरील बंदीचे आदेश सर्वोच्च न्यायालायने स्थगित केला आहे. तसंच, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी…
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बेड्या ठोकणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याभोवतीच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही…
बीडमध्ये महाप्रबोधन सभेदरम्यान ठाकरे गटातील वाद उफाळून आला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात शिवीगाळ…
कर्नाटक निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर भाजपने आपलं लक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीकडे वळवलं आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास भाजपनं सुरवात…
कर्नाटक निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कर्नाटकनंतर या वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका होणार…
लातूरच्या राष्ट्रीय गौरवाबाबत आकाशवाणीच्या “दिलखुलास” कार्यक्रमात पृथ्वीराज बी. पी. यांची मुलाखात जनकल्याणकारी योजना नियोजनपूर्वक राबवून लातूरचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न…