• Sun. May 17th, 2026

Trending

आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नांने ग्रामीण भागात पाणी टंचाईला बसणार आळा….

आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नांने पाणी टंचाईला बसणार आळा…. अटल भूजल योजना मतदार संघात मोठ्या प्रमाणात राबवणार… माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील…

शपथविधी:सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले कर्नाटकचे CM; डीकेंसह 8 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार…

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे स्मारक उभारण्यासाठी लातूरकरांचा पुढाकार

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे स्मारक उभारण्यासाठी लातूरकरांचा पुढाकार समाजसेवक निवृत्ती यादव आणि माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांचा…

राज्य केमिस्टस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची  मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी  संघटनेच्या मागण्या मान्य : सचिव अनिल नावंदर 

राज्य केमिस्टस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी संघटनेच्या मागण्या मान्य : सचिव अनिल नावंदर लातूर : राज्यातील केमिस्ट्स बांधवांना होत…

सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्रधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन

लातूर ( जि.मा.का ) : शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, MPSC-UPSC व इतर स्पर्धा परीक्षा परीक्षेचे परीक्षा…

…म्हणून आम्ही म्हणतोय पंतप्रधान शिकलेला असावा-अरविंद केजरीवाल

…म्हणून आम्ही म्हणतोय पंतप्रधान शिकलेला असावा; 2 हजार रुपयाच्या नोटबंदीवरून सीएम अरविंद केजरीवालांचा PM मोदींवर हल्लाबोल! वापरात असूनही नजरेतून हद्दपार…

मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर…

मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर…

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील…

‘त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला’

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत…