ठाणे, (जिमाका):- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे…
वाशिम, दि. 4 : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
देशात LOKSABHA आता जसजशी जवळ येत आहे तसतशा घडामोडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत.…
देश आस्थेवर नाही संविधानावर चालला पाहिजे, आरएसएसने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला टोला…
सोलापूर : मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्रातचा दौरा करत आहेत. दरम्यान, आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोलापुरात बोलतांना…
पावणेदोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केलं. हे आमदार आधी…
अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने जणूकाही त्यांच्याकडे नांदेडची सुभेदारीच दिली आहे. संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्यासाठी…
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा एखादा नारा, आरोप हे दूसऱ्या पक्षाच्या अचानक हिताचे ठरते. राजकारणात असे अनेकदा झाले आहे. 2019 च्या…
महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीचे राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस मराठवाड्यासह राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघांत लढणार असल्याची माहिती आहे. यात…
शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांत वाद असतानाच आता इंदापुरातही वाद पुढे आला आहे. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन…