• Tue. Aug 26th, 2025

Trending

शिंदे सरकारच्या भवितव्याचा निर्णय उद्या

शिंदे सरकारच्या भवितव्याचा निर्णय उद्या नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या (दि.२९ सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुभाष देसाई…

लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता यांनी आयुष्य संपवलं…

सोलापूर: सोलापुरातीलहॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातुर च्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असं…

राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी…

‘राज ठाकरेंनीच आपला मेंदू गहाण ठेवून…’; राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई 28 नोव्हेंबर : रविवारी मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी राज…

राजकीय पेच:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राज्य सरकारने 9 वेळा बदलला अध्यादेश

स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोविड काळ आणि त्यानंतर सातत्याने प्रशासक नियुक्त करून निवडणुका प्रलंबित ठेवण्यावर भर देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी…

पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होणार; ठाकरेंची खळबळजनक भविष्यवाणी

देवीकडे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. याबाबत ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या…

राज्यातील लाखों शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत, कंपन्यांकडून संथ गतीने काम

महाराष्ट्रात २८ लाख शेतकऱ्यांना १२१३ कोटींचे पीक विम्याचे वाटप झालेले आहेत. राज्यातील पीक विमा वाटपाची नुकसान भरपाई २१५७ कोटी इतकी…

शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला वाव आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन…

उद्योग गुजरातला नेले:पंढरपूरचा विठोबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितलाय. तुम्ही पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे…

अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?:सणसणीत कानाखाली द्यायला पाहिजे होती, रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊत संतापले

ठाण्यातील महिलांच्या एका कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय…