• Mon. Aug 25th, 2025

Trending

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 27 वरून 34 टक्के:राज्यातील 90 हजार कर्मचाऱ्यांना होणार या वाढीचा लाभ

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याचा फायदा ९० हजार कर्मचाऱ्यांना होईल.…

बाळासाहेब असते तर ढोंग्यांना सोलून, फोडून काढले असते: ठाकरेंची टीका

भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच…

OBC आरक्षणावर आज ‘सुप्रीम’ सुनावणी:सकारात्मक निर्णय झाल्यास जानेवारी, फेब्रुवारीत स्थानिक निवडणुकांची शक्यता

राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका आणि 367 स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक…

परळ विभाग आयोजीत सायकल मॅरेथॉन संपन्न

रा. स्व. संघ जनकल्याण समिती परळ विभाग आयोजीत सायकल मॅरेथॉन संपन्न मुंबई (प्रतिनिधी-परळ-प्रताप परब) रा. स्व. संघ जनकल्याण समिती परळ…

पत्रकार उत्कर्ष समितीची नविन कार्यकारीणी निवड

पत्रकार उत्कर्ष समितीची नविन कार्यकारीणी निवड मुंबई-कामाठीपुरा (प्रतिनिधी-राजेंद्र लकेश्री) महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात कार्यरत असणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राच्या मुंबई शाखेच्या…

पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशातून बीडला जाणारा संशयास्पद ट्रक अडवला आणि…

नागपूर : गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पारडी परिसरात सापळा रचून एक कोटीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली…

उपमुख्यमंत्र्यांची जनरल ॲटोमिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा

मुंबई, दि. 16 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल ॲटोमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध…

सामाजिक बांधिलकी स्वीकारुन सेवानिवृत्तांनी कार्य करावेःअजय ठक्कर

सामाजिक बांधिलकी स्वीकारुन सेवानिवृत्तांनी कार्य करावेःअजय ठक्कर लातूर:- सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आपला स्वतःचा संसार सांभाळत सांभाळत सेवानिवृत्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी तर प्रयत्न…

महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत यश

महाराष्ट्र महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत यश निलंगा :-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र नांदेड यांच्या मार्फत विभागीय क्रिडा…

भारत जोडो यात्रेत अभय साळुंके यांचा राहुल गांधी यांच्याशी संवाद  तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना बळ देण्याची मागणी

भारत जोडो यात्रेत अभय साळुंके यांचा राहुल गांधी यांच्याशी संवाद तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना बळ देण्याची मागणी निलंगा (प्रतिनिधी) काॅग्रेस…