• Sun. May 17th, 2026

Trending

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी निलंगा/ प्रतिनिधी:- स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निलंगा शहरात प्रमुख…

कर्नाटकात DK शिवकुमार यांच्याशी होता वाद, आता थेट CBI संचालकपदी नियुक्ती!

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येताच देशभरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपाची मोठी पीछेहाट झाल्यानंतर देशभरातील विरोधी…

MVA मध्ये कसं होणार जागावाटप? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरातही विरोधी पक्षांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर…

“आर्यन खानप्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव”, समीर वानखेडेंच्या FIR मध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे…

कर्नाटकात काँग्रेसचे संख्याबळ एकने घटले : चारवेळा मतमोजणी अन्‌ बरंच काही घडलं…

बंगळूर : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांना बंगळूरच्या जयनगर मतदासंघातून पहिल्यांदा विजयी घोषित…

आम्ही कुणाच्या वाट्याला जाणार नाही, कुणी आला तर त्याला सोडणार नाही…

MUMBAI भारत एक शांतता प्रिय देश आहे, तरी देखील आमच्या शेजारची राष्ट्र कुरापती काढत असतात. त्यांना समजेल त्या भाषेत उत्तर…

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी धक्कादायक माहिती! T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात…

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

राज्यातून मुली-महिला बेपत्ता! आंतरराष्ट्रीय कट असल्याची शंका; चाकणकर म्हणाल्या…

देशात ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपाटवरुन वातावरण तापलेलं असतांनाच काही दिवसांपूर्वी मार्च महिन्यामध्ये राज्यातील २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याची…