• Wed. May 27th, 2026

Trending

“आंतरवली सराटी गावात आमच्यावर लाठीहल्ला…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. जे सरकारशी चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आलं. मात्र…

प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार, तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गोंदिया :Praful Patel यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.…

…म्हणून लातूरकरांनी मला जोडे मारले

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडेयांनी बीड जिल्ह्यामध्ये आणलेल्या विकास प्रकल्पाबद्दल परळी तालुक्यातील शिरसाळा येथे त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं…

‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा

गोंदिया: देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक Monsoon Withdrawal) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील…

न्यायालयामुळे ‘न्याय आपल्या दारी’- न्यायमूर्ती भूषण गवई

रत्नागिरी, (जिमाका): मंडणगडच्या नागरिकांना दापोली येथील न्यायालयात जावे लागत होते. आज सुरु झालेल्या न्यायालयामुळे न्याय त्यांच्या दारी आला आहे. त्यामुळे…

प्रवाह उलटा; भाजप नेत्याचा पक्षाला रामराम, ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत…

लोकसभेच्या लिटमस टेस्टचा मुहूर्त ठरणार, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्ऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली…

सरकारने कितीही डाव टाकू द्या, मराठा आरक्षण मिळवून देणारच: मनोज जरांगेंचा निर्धार, हजारो बांधव उपस्थित

मराठा आरक्षणासाठी शासनाला ४० दिवसांची दिलेली मुदत २४ तारखेला संपत आहे. मी, खानदानी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मराठा समाजाशी गद्दारी करणार…

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहात? दिवाळी गोड होणार, सरकारने अनुदान वाढवले

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. आता एक हजार ऐवजी दीड हजार रुपयांची…

सरकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतंय, यंत्रणेमध्ये गलथानपणा, संयमी बाळासाहेब संतापले, सरकारकडे मोठी मागणी

मुंबई : राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव…