• Thu. Aug 14th, 2025

Month: March 2023

  • Home
  • लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या…

गरिबीचा चिरंतन कोरोना म्हणजे नाकारलेल्या माणसाची जगण्याची चित्तरकथा-उत्तम कांबळे

गरिबीचा चिरंतन कोरोना म्हणजे नाकारलेल्या माणसाची जगण्याची चित्तरकथा-उत्तम कांबळे निलंगा:- विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना हे पुस्तक म्हणजे कोरोना…

त्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा-माजी खासदार चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची साद लातुर:-दिनांक 20…

महाराष्ट्र फार्मसीत अक्का फाऊंडेशन तर्फे महिला आरोग्य आणि काळजी याविषयीचे शिबीर संपन्न

महाराष्ट्र फार्मसीत अक्का फाऊंडेशन तर्फे महिला आरोग्य आणि काळजी याविषयीचे शिबीर संपन्न निलंगा:-महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालयात अक्का फाऊंडेशन तर्फे…

महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येणार

राज्यात ४० लोकांनी गद्दारी केली असली, तरी हे सरकार औटघटकेचे आहे. या सरकारविरोधात राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे. महाप्रबोधन यात्रेच्या…

पीक विमा प्रकरणी कंपनीच्या प्रमुखाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आज धाराशिव मधील खरीप हंगाम २०२० च्या शेतकऱ्यांच्या विम्याचे ३१५ कोटी रुपये रोखणाऱ्या बजाज अलायन्स कंपनीला दणका दिला.…

अमोल मिटकरींनी आमदार कराड यांना ओळखलेच नाही; अन् झाला घोटाळा !

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या दरम्यान विधानपरिषद सभागृह संबंधातली एक बातमी चांगलीच चर्चेत होती. सभागृहात एक संशयित…

महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित? केंद्रीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र भाजपचा प्रस्ताव

पुढील वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दोन्ही निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र…

समृद्धीचा १०० दिवसांचा रिपोर्ट, महामार्गावर ९०० अपघात अन् ३१ बळी…

नागपूर: विदर्भासोबतच राज्यात समृद्धी आणण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. मात्र हा महामार्गने समृद्धी येण्याऐवजी अपघातांचा महामार्ग बनत…

भीषण अपघात:बोलेरोचे टायर फुटल्याने गाडी चार वेळेस पलटली; तिघांचा मृत्यू

तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.…