शेतीतील नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी · 2 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना…
लातूर जिल्हा उर्दू मीडियाचे मुहम्मद मुस्लिम कबीर यांना “टीएमजी पीस ॲम्बेसेडर आयकॉनिक अवॉर्ड्स” ची घोषणा. लातूर (प्रतिनिधी) लोक गौरव राष्ट्रीय…
नागपूर : आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या हक्कांचं जतन करावं लागेल, हे स्वत: मुख्यमंत्र्यांना…
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आता धाराशिव लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद असेच राहणार आहे. परीसिमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना…
लातूर( प्रतिनिधी) :- केंद्रातील भाजप सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्यामुळे देशातील जनतेमध्ये या सरकार बददल प्रचंड असंतोष निर्माण झाला…
बीड: मराठा आरक्षणासाठी सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण संपवले. दरम्यान…
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या. यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश…
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची वळचण पकडल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना अधिक वेग…
मुंबई, दि. २९ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत…