• Wed. Aug 27th, 2025

Trending

लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर समन्वयातून तोडगा काढणार -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

वाहतूक समस्येवरील उपाययोजनांबाबत चर्चासत्रात मंथन ! लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर समन्वयातून तोडगा काढणार -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. • उपाययोजनांना लवकरच…

नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा

नागपूर दि. ११: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

नागपूर, दि.11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला.…

सीएनजीच्या दरात 70 टक्क्यांची वाढ, CNG गाड्यांच्या वापरात घट

दिल्ली : गेल्या वर्षभरात भारतात (CNG) गाड्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं आहे. एका रिपोर्टनुसार, देशात सीएनजी गाड्यांचा (CNG Car)…

दोन लग्न करुनही सोलापुरच्या तरुणाला मिळाला दिलासा; न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

सोलापूरः एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेवाला मोठा दिलासा मिळाला आहे. नवरदेव अतुल अवताडे यांच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात…

तडजोड करणार नाही,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचल्यानंतर ठाकरे गट संतापला

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने…

काँग्रेसने आधीच विधेयक आणलं असतं आणि असा कायदा असता तर आम्हाला चार मुलं नसती!

भारतीय जनता पार्टीचे खासदार रवी किशन यांनी स्वत:ला चार आपत्य असल्यासंदर्भात भाष्य करताना भाजपाच्या आधी सत्ता असलेल्या काँग्रेसच्या नियोजनशून्य कारभाराला…

महाराष्ट्रातील खासदारांच्या बेकीचे दर्शन

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर खुलेआम दावे करत असताना महाराष्ट्रातून त्यांना तीव्र विरोध होत आहे. दिल्ली दरबारी हा प्रश्न मांडताना…

उस्तुरीत आढळला १४३७ सालचा सतीशिळा शिलालेख

उस्तुरीत आढळला १४३७ सालचा सतीशिळा शिलालेख निलंगा : तालुक्यातील उस्तुरी येथील नागनाथेश्वर मंदिरातील एका सतीशिळा शल्पिावर शिलालेख आढळून आला असून…

पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभवही ऐतिहासिकच, दिल्ली जिंकणे हीच खरी कसोटी होती

भाजपने गुजरात जिंकले तरी राजधानी दिल्लीतील महापालिका व हिमाचल प्रदेश हातचे गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत…