• Mon. May 18th, 2026

Trending

“आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…”; व्हिडीओ जारी करत साक्षी मलिकचं आवाहन

(Wrestlers Protest) सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार (Sakshi Malik) केला आहे. (WFI) अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक…

महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील या जिल्ह्यांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत…

५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले…

महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार? नाना पटोले म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी…

“संपूर्ण ठाकरे गटच त्यांच्यातल्या तीन-चार लोकांमुळे असंतुष्ट, भविष्यात तुम्हाला…”

“संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे असंतुष्ट, भविष्यात तुम्हाला…” देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य संपूर्ण ठाकरे गटच तीन ते…

“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले…

भाजपा सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच नऊ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपाने देशभर मोठा कार्यक्रम हाती घेत गेल्या ९ वर्षांत…

राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवारांकडून बहिष्कार तर अजित पवारांकडून नव्या संसद भवनाचं तोंडभरून कौतुक

पुणे 30 मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचं कौतुक केलं. त्यांनी सर्व…

लातूर जिल्ह्यात “हर घर नर्सरी”  उपक्रमासाठी शिवार भटकंती

लातूर जिल्ह्यात “हर घर नर्सरी” उपक्रमासाठी शिवार भटकंती ; 12 पोती बीज संकलन दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतन करण्यासाठी बीज संकलन…

आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष…

राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. मागील…