• Tue. May 19th, 2026

Trending

लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?

मीरा भाईंदरमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असणाऱ्या जोडप्यातील ५६ वर्षीय…

बियाणे, खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी

कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा…

निलंगा तालुक्यात अवैध वाळू विक्री करणाऱ्या वाहनावर उपजिल्हाधिका-याची धडक कारवाई

अवैध वाळू विक्री करणाऱ्या वाहनावर उपजिल्हाधिका-याची धडक कारवाई कोकळगाव,औराद येथील तीन ट्रॕक्टर मालकावर गुन्हा दाखल निलंगा/प्रतिनिधी कोकळगाव व औराद शाहजानी…

देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून…

निलंगा तालुक्यातील सिंदखेडमध्ये ‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहिमेस प्रारंभ

‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहिमेस प्रारंभ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषि विभागाचा पुढाकार आधुनिक तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन…

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…! मुंबई, वडाळा (प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे) विना सहकार नाही उद्धार या उक्तीला अनुसरून वडाळा…

कोल्हापुरातील राड्यानंतर अजित पवारांचा खळबळजनक विधान; ” निवडणुका समोर ठेवून राज्यात दंगली…”

शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच धर्तीवर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज…

महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रभारी मिळणार?

निवडणुकीच्या वर्षात कोण असणार महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रभारी (Maharashtra Congress In-Charge), याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. congress…

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर

सिंधुदुर्ग (जि.मा.का): “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे.…

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

मुंबई, : लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त सुवर्ण…