नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित आहे. हे आमदार अपात्र झाले…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.…
गेल्या काही महिन्याभरांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या वेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन…
आज भाजपचा (BJP) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नैतिकता, लोकशाही आणि राजकीयदृष्ट्या पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया सत्तासंघर्ष प्रकरणात ठाकरेंची बाजू मांडणारे…
.. तर मराठवाड्याचे मागासलेपण कायमचे दूर होईल : आ. डॉ. विनय कोरे ———————————————————————– लातूर. : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसापैकी…
न्याय्य मागण्यांसाठी पत्रकार उतरले रस्त्यावर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाभरात धरणे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर , प्रतिनिधी पत्रकार आणि वर्तमानपत्रांबाबतच्या विविध…
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज दिलेला निर्णय हा सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडनागडं राजकारण उघड पाडणारा आहे, अशी जळजळीत…
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं बहुप्रतिक्षित निकाल दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही पूर्वस्थिती लागू…
लैंगिक छळ केल्याच्या आरोपाने वेढलेल्या BJP MP ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढ झाली आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने दिलेल्या जबाबात धक्कादाक…