• Wed. May 20th, 2026

Trending

पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जनतेच्या प्रेमाने आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीत विजय संपादन करू

पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जनतेच्या प्रेमाने आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीत विजय संपादन करू लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा निलंगा(प्रतिनिधी):-. निलंगा येथे लालबहादुर शास्त्री विद्यालयात…

ट्रक आणि मॅजिकचा अपघात, २ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्हा पुन्हा एकदा एका भीषण अपघातानं हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत.…

सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत…

सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे नाकर्तेपणाचा कळस – आदित्य ठाकरेंची टीका

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर घोटाळ्याचा देखील आरोप केला . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महाराष्ट्र महापुरुषांना विसरतोय, राज्यात खालच्या पातळीचे राजकारण, संभाजीराजे छत्रपती यांची घणाघाती टीका

(Shahu Maharaj) विचार महाराष्ट्र विसरला आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू असून हिंदू-मुस्लिमांमध्ये…

‘हे सरकार जाहिरातीचे सरकार’, भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प; सांगलीत महानिर्धार मेळाव्यात काँग्रेस नेत्यांचा एल्गार

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार यश मिळवताना भाजपचा दारुण पराभव केला. या विजयानंतर शंभर हत्तींचे बळ मिळालेल्या…

कर्नाटकात आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले; आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची जबाबदारी

कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले, आता देशासह महाराष्ट्रातून उखडून टाकण्याची आमची जबाबदारी असल्याचा हल्लाबोल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.…

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, विले पार्ल्यात इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी

मुंबईमुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे.…

मान्सूननं अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरा झालं. त्यातच मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मान्सून तळ कोकण आणि गोव्यात दाखल झाल्यानंतर…