औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. विरोधी पक्षाच्या…
येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचं आज सकाळी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं…
पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार यात्रेच्या माध्यमातून भ्रष्ट भाजपा सरकारची पोलखोल करणार. लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा…
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कोल्हापूरच्या बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी घेतली भेट लातूर ;- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार…
देशातील सात राज्यांमध्ये (Vidhansabha) जागांसाठी 5 सप्टेंबर रोजी (Bypoll Elections) होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर…
राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा…
लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेयांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच ‘एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं…
मुलींच्या वसतिगृहासाठी शुद्ध पेयजल उपकरण रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा उपक्रम लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने मुलींसाठी शुद्ध व…
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी…
पुणे, : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित…