• Sat. May 23rd, 2026

Trending

राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणातील 24 शब्द कामकाजातून वगळले; काँग्रेसचा निषेध

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (Manipur Violence) लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती…

हा सरकारवरचा अविश्वास प्रस्ताव नाही, विरोधकांची परीक्षा आहे; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

विरोधकांनी गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधीही अविश्वास प्रस्ताव आणला होता, पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांवर अविश्वास दाखवला आणि भाजप-एनडीए अधिक…

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या…

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे शेतकऱ्यांनी केले स्वागत…

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला; आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप

पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला…

पंचाईत:लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर मतदान, राष्ट्रवादीचे 2 व्हीप; 1 समर्थनार्थ, दुसरा विरोधात, नक्की काय होणार?

मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर…

‘मोदी सरकारने काहीच दिलं नाही पण राहुल गांधींमुळे…’, कलावती यांच्या दाव्याने अमित शाह पडले तोंडघशी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा फेटाळला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत…

NDAमध्ये फूट? ‘हा’ पक्ष विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्या आहेत तसतशी सत्ताधारी NDA आणि विरोधक INDIA मध्ये राजकीय…

आता नव्या वादाला तोंड फुटणार ; निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री

new delhi केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात दाखल…

खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकार नरमले, विकासकामांवरील स्थगिती उठवली..

महाविकास आघाडीच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याचा सपाटा सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केला होता. या प्रकरणात न्यायालयात अनेक याचिका दाखल…