• Wed. May 7th, 2025

Month: March 2023

  • Home
  • विधानपरिषद प्रश्नोत्तरे…

विधानपरिषद प्रश्नोत्तरे…

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची सुधारणासह स्वच्छता करणार – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी)…

विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले, फडणवीसांची दिलगिरी

आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी भिंती पत्रकांमधून मांडली संगणकाची भाषा

महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी भिंती पत्रकांमधून मांडली संगणकाची भाषा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भित्ती पत्रकाच्या माध्यमातून संगणक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या…

राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख 

राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख लातूर : (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ…

जनसुविधा अंतर्गत औसा मतदारसंघातील ३ कोटी ७१ लाखांच्या कामांना मंजुरी :आमदार अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा

जनसुविधा अंतर्गत औसा मतदारसंघातील ३ कोटी ७१ लाखांच्या कामांना मंजुरी :आमदार अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा औसा – आमदार अभिमन्यू पवार…

आयाराम-गयाराम संस्कृती पुन्हा येऊ लागलीये, जर हे घडू दिलं तर…”, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद!

महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या…

सरकार टिकवण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न:उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

सरकार टिकवण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत बुधवारी उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून…

प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे:मुलीने अनेक महिने कोंडून ठेवले, नंतर खून केला : पोलिसांना संशय

मुंबईतील लालबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळला आहे. महिलेचा भाऊ आणि पुतण्याने काही दिवसांपूर्वी…

सरन्यायाधीशांचे खडेबोल:सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक, अशा घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी

सत्तासंघर्ष प्रकरणात तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीसाठी अत्यंत निराशाजनक आहे. सरकार पडेल, असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, असे…

‘जाणता राजा’ महानाट्य पाहिल्यावर शिवकाळात जगण्याचा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जाणता राजा’ महानाट्य पाहिल्यावर शिवकाळात जगण्याचा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा या…