• Tue. Apr 29th, 2025

Month: February 2023

  • Home
  • शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती

शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती

केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ…

एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे आहेत का?:रोहित पवार यांचा सवाल, म्हणाले…

आत्ताचे मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत का? त्यांचे कर्तृत्व काहीच नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.…

मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मी गद्दारी केली​:जळगावमध्ये भरसभेत गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

“गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी…

निलंगा येथील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन जळून खाक

निलंगा:-निलंगा औसा रोड वरील जाऊ पाटी जवळील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे जळून भस्मसात झाले…

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी (Hasan Mushrif) यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात…

पक्ष चोरला, नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच, महाराष्ट्र त्यांच्याच मागे: अरविंद केजरीवाल

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि…

ठाकरे गटाचा टोला:मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली आहे, शरद पवारांमुळे MPSC आंदोलकांना दिलासा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘मी निवडणूक आयोगाकडे फाईल पाठवली आहे. त्यांचा प्रश्न सुटेल’, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.…

माजी विद्यार्थ्याने प्रिंसिपलला पेट्रोल टाकून जाळले:उपचारादरम्यान मृत्यू

इंदूरमध्ये पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेल्या BM फार्मसी कॉलेजच्या महिला प्रिंसिपलचा शनिवारी पहाटे पावणे 4 च्या सुमारास मृत्यू झाला. त्या…

अमित शहांच्या रॅलीतून परतणारे 15 जण ठार:​​​​​​​ट्रकने 3 बसला दिली धडक

मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावरील बडखरा गावात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे 50…

नामांतर औरंगाबाद शहराचे की जिल्ह्याचे?:अंबादास दानवेंचा सवाल

नामांतर औरंगाबादचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे यावर स्पष्टीकरण मागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला.…

You missed