वर्षानंतरही महानगरपालिका, नगर परिषद ,जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर ‘प्रशासकराज’; कार्यकर्ते हतबल
लातुर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांवरील ‘प्रशासकराज’च्या कारभाराला वर्ष पूर्ण होत आहे. वर्ष झाले तरी अद्यापही पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया…
