नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
धुळे, : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी…
धुळे, : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी…
मुंबई, दि. २२ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच दानशूर लोकांचे शहर देखील आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून देशभरातील विविध…
नागपूर : ज्या समाजाला स्वतःच्या देदीप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न विसरता…
गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या…
महिला सन्मान योजनेचा पाच दिवसात लातूर जिल्ह्यातील 1 लक्ष 71 हजार महिलांनी घेतला लाभ राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसच्या तिकिटात…
लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या…
गरिबीचा चिरंतन कोरोना म्हणजे नाकारलेल्या माणसाची जगण्याची चित्तरकथा-उत्तम कांबळे निलंगा:- विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना हे पुस्तक म्हणजे कोरोना…
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची साद लातुर:-दिनांक 20…
महाराष्ट्र फार्मसीत अक्का फाऊंडेशन तर्फे महिला आरोग्य आणि काळजी याविषयीचे शिबीर संपन्न निलंगा:-महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालयात अक्का फाऊंडेशन तर्फे…
राज्यात ४० लोकांनी गद्दारी केली असली, तरी हे सरकार औटघटकेचे आहे. या सरकारविरोधात राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे. महाप्रबोधन यात्रेच्या…