• Sun. Apr 26th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • आता आम्हाला कुणी भाजपची बी टीम म्हणू नये..

आता आम्हाला कुणी भाजपची बी टीम म्हणू नये..

राष्ट्रवादी काॅंग्रेस कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या संदर्भात घोषणा केली…

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या बैठकीनंतर आज पुन्हा दोन बडे नेते भेटणार

नागपूर, 15 एप्रिल: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल मे च्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच्या…

हलाल आणि हिजाबवरुन कर्नाटकमधील वाद अनावश्यक, मी समर्थन करत नाही; भर निवडणुकीत माजी सीएम येडियुरप्पांचे थेट बोल

KARNATAKA भाजपला दिवसागणिक हादरे बसत असतानाच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी हलाल आणि हिजाबवरुन (BS Yediyurappa On Hijab) स्पष्ट…

प्रकाश आंबेडकरांनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

मुंबई : भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर…

…तर शिवानी वडेट्टीवारांना माफी मागायला लावू-नाना पटोले

प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आणि माजी मंत्री विजय विडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.…

जमीन द्या अन् मोबदल्यात वीज आणि भाडेही घ्या; महावितरणची योजना, हजारो शेतकऱ्यांची पसंती

वर्धा : मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत मिळणारा दुहेरी लाभ जिल्ह्यातील साडे आठ शेतकऱ्यांनी उचलत ऊर्जा स्वावलंबन साधले आहे. शेतकऱ्याने वितरण…

सावरकरांच्या ‘त्या’ विधानाचे पुरावे द्या; सात्यकी सावरकरांचे शिवानी वडेट्टीवारांना आव्हान !

राज्याच्या राजकारणासह देशात सावरकरांवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी सुरु केलेला वाद अद्यापही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मी माफी मागायला…

बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे; शिवानी वडेट्टीवारांचे विधान..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ तर कॉंग्रेस त्यांच्या विरोधात संधी मिळेल तेथे आणि वाट्टेल तशी…

तर पुलवामा हल्ला झालाच नसता; सत्यपाल मलिकांनी सांगितलं तेव्हा काय घडलं…

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत मोठा खुलासा केला आहे.केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला…

KCR यांचा मोठा दावा ; म्हणाले, ‘केंद्रात पुढील सरकार… ‘

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात विरोधक मोट बांधत असताना एका मुख्यमंत्र्याने केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार येणार असल्याचा दावा…