• Sat. Jul 4th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • मला कधीही अटक होण्याची शक्यता, अहवाल देखील तयार; मनोज जरांगेंचा दावा

मला कधीही अटक होण्याची शक्यता, अहवाल देखील तयार; मनोज जरांगेंचा दावा

बीड : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत.…

‘आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा’; शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी व्यक्त केला संताप

शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन NASHIK करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.…

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता

निवडणूक आयोगाकडून 14 मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची (Indian general election, 2024 ) घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…

अपंगांना साहित्याच्या वितरणासाठी  मोजमाप शिबिराचे आयोजन: सुमारे १११ जणांना मिळणार फायदा

अपंगांना साहित्याच्या वितरणासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन: सुमारे १११ जणांना मिळणार फायदा. निलंगा :- समग्र शिक्षा अभियान जि.प.लातूर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण…

कर्तव्य प्रथम ही भावना उराशी बाळगून काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या रूपाने या महाराष्ट्राला मिळाला -शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने

कर्तव्य प्रथम ही भावना उराशी बाळगून काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या महाराष्ट्राला मिळाला -शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने…

विविध मागण्यांसाठी PTAM चे निवेदन

विविध मागण्यांसाठी PTAM चे निवेदन निलंगा येथे उपजिल्हाधकारी यांना PTAM निलंगा तालुका तर्फे शासनास निवेदन देण्यात आले यावेळी लातूर जिल्हा…

जंगम समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे : डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी लातूर : जंगम समाजातील स्पर्धा…

मनपाचे शिलकी अंदाजपत्रक सादर विविध मूलभूत गरजांसाठी मोठी तरतूद

मनपाचे शिलकी अंदाजपत्रक सादर विविध मूलभूत गरजांसाठी मोठी तरतूद लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे सुधारित आणि २०२४-२५ चे…

ग्रंथ हे आपल्या जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात –  रमेश बियाणी

‘लातूर ग्रंथोत्सव’चे थाटात उद्घाटन ग्रंथ हे आपल्या जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात – रमेश बियाणी · ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद · दोन…

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, (जिमाका):- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे…