• Wed. May 20th, 2026

Trending

आजपासून देशात ‘हे’ 5 महत्त्वाचे बदल… HDFC मर्जर, LPG दर आणि RBI Floating Bond पर्यंत अनेक गोष्टी बदलल्या

आजपासून जुलै (July 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही व्यवहारांत अनेक मोठे बदल झाले आहेत. यामध्ये स्वयंपाकघरापासून…

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ…

25 जण जळून खाक; 6 तास उलटूनही मृतांची ओळख पटेना; पोलिसांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय झालं?

बुलडाणा, 1 जूलै : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा…

बसचा भडका, क्षणात २५ जणांचा होरपळून मृत्यू; जीवघेण्या समृद्धीवरील अपघाताचे हादरवणारे दृष्य

बुलढाणा : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर…

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड – पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न

बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. बांबू…

रस्ते अपघातात सहा भाविकांचा मृत्यू; सात जखमी

सोलापूर : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या…

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या बालकांना मिळणार शैक्षणिक खर्च

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या बालकांना मिळणार शैक्षणिक खर्च 10 जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक लातूर, (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे…

शेतकऱ्यांनो, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा !

शेतकऱ्यांनो, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा ! कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन पेरणीसाठी 80 ते 100 मिलीलीटरपाऊस आवश्यक लातूर, (जिमाका) :…

“…तोपर्यंत फेटा बांधणार नाही”, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये व्यक्त केला निर्धार

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी…

‘त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं”, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि BJP पक्ष यांच्या नेतृत्वातील सरकारला वर्षपूर्ती होतंय. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ठाण्यात जल्लोषाचं वातावरण आहे.…