राज्यात काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु झालेली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार…
नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल तथा प्रसिद्ध विधीज्ञ हरिश साळवे हे नुकतेच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. लंडनमध्ये रविवारी…
मुंबई, दि. ४ :- उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.भारतातील…
मुंबई, दि. ४: आगामी दहिहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व…
मुंबई दि. ४: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात…
पावसाच्या खंड काळातही रेशीम शेतीने दिली साथ..! लातूर जिल्ह्यात सोयाबीन, हरभरा, ऊस यासारखी पारंपारिक पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मराठवाड्यात…
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छितात, असे त्यांनी आम्हाला भेटून सांगितले…
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर सरकारने आता आंदोलकांना आरक्षण जाहीर…
आगामी 2 दिवसांत मान्सूनची आस हिमालयाच्या पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होऊन ते…
mumbai : पंतप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी…