• Wed. Apr 30th, 2025

Month: September 2023

  • Home
  • 5 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज:मराठवाड्यात मध्यम तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

5 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज:मराठवाड्यात मध्यम तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

आगामी 2 दिवसांत मान्सूनची आस हिमालयाच्या पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होऊन ते…

पीएम किसान योजनेतून हजारो शेतकरी बाद होणार?

mumbai : पंतप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी…

सरकारला फक्त एका ओळीचा जीआर काढायचाय, कोर्टात चॅलेंज होणार नाही; मनोज जरांगेंनी सांगितलं कारण

जालना: मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकण्यासाठी ३० दिवसांची मुदत मागणाऱ्या राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी एक नवा उपाय सांगितला…

अजितदादा म्हणाले लाठीमाराच्या आदेशाचे आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा; शरद पवारांचं दोन वाक्यात प्रत्युत्तर

जळगाव: जालन्यात मराठा मोर्चावर लाठीमार करण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आल्याचे सिद्ध झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

जी-20 डिनर कार्डवर लिहिले President Of Bharat

देशातील विरोधकांच्या आघाडीने त्यांच्या आघाडीच्या नावाचा शॉर्टफॉर्म INDIA असा केल्यानंतर या नावावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप आणि वादही सुरू झाला. त्यानंतर…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण तालुका उपोषणावर

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात…

जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यासपिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्यासाठी नियोजन करावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यासपिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्यासाठी नियोजन करावे– क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे लातूर, दि. 4…

काँग्रेसच्या काळातच शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत-अशोकराव पाटील निलंगेकर

विलासराव देशमुख परदेशात असताना एक फोन वर पीकविमा मिळाला होता खबरदार!शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर…. निलंगा- सध्याचे राज्य व केंद्र सरकार…

फडणवीस यांना अभ्यासू समजत होतो, पण त्यांनी तर…

मुंबई :(Maratha Reservation) मुद्यावरु आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाविरोधात वटहुकूम का…

सोयाबीन पिकाला 25 टक्के विमा जाहिर झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; लातूर ग्रामीणचे आमदार धीरज  देशमुख यांचा सरकारकडे पाठपुरावा

सोयाबीन पिकाला 25 टक्के विमा जाहिर झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा; लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा सरकारकडे पाठपुरावा लातूर दि.…