• Tue. Apr 29th, 2025

Month: August 2023

  • Home
  • अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र-रामराजे निंबाळकर

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र-रामराजे निंबाळकर

1999 ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली. त्याप्रमाणे अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,…

अजितदादांवर देवेंद्रभाऊ आता वरचढ होतोय:राज्यातील साखर कारखान्यांबाबतचा जीआर मागे घेतल्याने विजय वडेट्टीवारांचा टोला

पुणे आणि नागपूरच्या यांच्यात ठाणे कुठेच दिसत नाही. कारण दोघेही टेरर आहेत. मात्र, पुण्यातील अजितदादांवर नागपूरचे देवेंद्रभाऊ वरचढ होत असल्याचा…

देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना धक्का:राज्यातील साखर कारखान्यांबाबत काढलेल्या शासन निर्णयाला फडणवीस यांनी घेतले मागे

राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा तिन पक्षांचे सरकार आहे. या तिघांमध्ये कामाचे…

लातूर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

लातूर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लातुर/प्रतिनिधी संपूर्ण लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरा पासुन पाऊस नाही त्यामुळे पिके…

जि.प.प्रा.शाळा सावनगीरा शाळेस कै. माधवराव गोपाळ सोळंके यांच्या स्मरणार्थ संगणक संच भेट

जि.प.प्रा.शाळा सावनगीरा शाळेस कै. माधवराव गोपाळ सोळंके यांच्या स्मरणार्थ संगणक संच भेट निलंगा :-आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा…

विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या ! जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या ! जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाउट प्रिस्क्रिप्शन’चे…

प्रणिती शिंदे यांचे लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

माझी लोकं आणि त्यांचा आनंद ही माझी मोठी जबाबदारी आहे. तसेच, काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण क्षमतेने…

INDIA आघाडीच्या फक्त दोन बैठका अन्.., सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी…

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata…

जयंत पाटील यांचा सरकारला सवाल:दुष्काळ आपल्या दारी येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?

शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल…

मंत्रालयाच्या इमारतीवरून थेट संरक्षक जाळीवर मारल्या उड्या, पोलिसांची उडाली तारांबळ

अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयात सुरक्षाजाळीवर उड्या मारत आंदोलन केले. 105 दिवसांपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहेत, आमची कोणीही दखल घेतली नाही.…

You missed