• Wed. Apr 30th, 2025

Month: April 2023

  • Home
  • महिला कुस्तीगीरांचे आरोप गंभीर; बृजभूषण शरण सिंहप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

महिला कुस्तीगीरांचे आरोप गंभीर; बृजभूषण शरण सिंहप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

नवी दिल्लीः भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात महिला कुस्तीगीरांच्या याचिकेवर शुक्रवारी (दि.…

मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवारांचे थोडक्यात उत्तर

“दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हाचलाची सुरू आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून…

काँग्रेसच्या सहा शिलेदारांवर ‘वज्रमूठ’ सभेची धुरा, मुंबईची सभा विराट करण्याचा निर्धार !

महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र…

स्पर्धेत दोघेच, फडणवीसांनंतर भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात अजित पवारांचे पोस्टर…

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण, हे सांगण्याची स्पर्धाच जणू राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागलेली आहे. नागपूर नजीकच्या बुटीबोरीमध्ये काल भावी मुख्यमंत्री म्हणून…

महसूल मंत्र्यांसोबतची बैठक फिस्कटली,पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही किसान सभेचा मोर्चा निघणारच

शेतकरी,आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. किसान सभेची मुंबईत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतची…

तर आमचा प्लॅन तयार: नाना पटोलेंचे सूचक विधान

भाजपविरोधात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच दिशेने आम्ही जात आहोत, पण महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा…

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना…

बाजार समितीच्या विकासाची घडी बसवली – अशोकराव पाटील निलंगेकर 

बाजार समितीच्या विकासाची घडी बसवली – अशोकराव पाटील निलंगेकर मुगाव येथे महाविकास आघाडी ची सभा संपन्न निलंगा (दि. २५) :…

रिफायनरी प्रकल्प होणारच, आता माघार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)…

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे लोक क्षुद्र : ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची टीका

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक…