• Tue. Apr 29th, 2025

Month: February 2023

  • Home
  • बांधकाम क्षेत्रात नवीन कल्पना उपयुक्त – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर 

बांधकाम क्षेत्रात नवीन कल्पना उपयुक्त – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर 

बांधकाम क्षेत्रात नवीन कल्पना उपयुक्त – शिवराज पाटील चाकूरकर लातूर/प्रतिनिधी:आज लोकांचे राहणीमान बदलत असून बांधकाम तंत्रात बदल होत आहे. या…

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, ‘ही’ नावे चर्चेत

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र…

शिवसेनेचे भाजपच्या वर्मावर बोट:’BJP’चा सर्वात मोठा पचका विदर्भात!

भाजपचा सर्वात मोठा पचका विदर्भात झाला आहे. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले होते. या दोन्ही मतदारसंघात…

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील विकास कामांची केली पाहणी स्थानिक नागरिकांशी साधला संवाद

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील प्रभाग १ मधील विविध विकास कामांची केली पाहणीस्थानिक नागरिकांशी साधला संवाद…

राज्यातील बुद्धिजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने हे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे- l माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

राज्यातील बुद्धिजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने हे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, माजी मंत्री…

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम राज्य…

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

नवी दिल्ली, : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील १२३ रेल्वे…

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्यांच्या…

दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात…

अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित देशमुखांना मोठा धक्का

अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे.…

You missed