• Wed. Apr 22nd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • मालेगावच्या सभेसाठी उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत झळकले बॅनर

मालेगावच्या सभेसाठी उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत झळकले बॅनर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या (दि.26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये…

राज्य सरकार तिजोरी लुटण्यातच वेगवान; नाना पटोलेंच्या घणाघात

राज्यातील शेतकरी अडचणीत असतना सरकार जागचे हालत नाही. वारंवार मागणी करूनही पंचनामे होत नाहीत. अजय आशरसारख्या व्यक्तीला तिजोरीवर बसविले जाते.…

ललित मोदी, नीरव मोदी ओबीसी नेते, सन्मानाने परत आणा, त्यांना नेते मानू, वडेट्टीवारांचा टोला

नागपूर : ललित मोदी आणि नीरव मोदी हे देशातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत. ते पळून गेल्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील…

राहुल गांधींवरील कारवाईनंतर भाजपाच्या महिला नेत्याचं ‘ते’ ट्वीट व्हायरल

मोदी आडनावावरून केलेल्या विधानानंतर सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी…

गौतमी पाटीलच्या तीन गाण्याला 3 लाख, आम्ही 5 हजार मागितले तर पैशांचा बाजार; इंदुरीकर महाराजांचा संताप अनावर

beed ;आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजवले की तीन लाख…

तिसर्‍या अ.भा.बौध्द धम्म परिषदेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

तिसर्‍या अ.भा.बौध्द धम्म परिषदेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन बाबासाहेबांचा भारत बौध्दमय करण्याच्या संकल्प पूर्तीसाठी प्रयत्न करु याःखा.सुधाकर श्रंगारे…

‘जल जीवन मिशन’अंतर्गत लातूर जिल्ह्यात 3 लाख 73 हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी

‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 73 हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरविणार 2024 पर्यंत सर्व…

पहिल्या लातुर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन

पहिल्या लातुर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या आणि महाराष्ट्र शासन…

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

लातूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली़ न्यायालयाच्या या निर्णयानंतर…

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि…