• Fri. May 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला; अध्यादेशावरुन ठाकरेंची केजरीवालांना साथ

अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला; अध्यादेशावरुन ठाकरेंची केजरीवालांना साथ

मुंबई : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ…

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त मांजरा कारखाना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त मांजरा कारखाना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन विलासनगर:– सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणून विकास…

बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार

Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र…

…म्हणून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर ‘बहिष्कारा’चं सावट; मोदी सरकारविरोधात १९ पक्ष एकवटले

देशाच्या नव्या संसदभवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी होत आहे. मात्र, आता या संसदभवनाच्या इमारती…

आयुष्यातील गेलेली संधी पुन्हा परत येत नसते म्हणून वेळेला महत्व द्या-आमदार संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा:-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निलंगा आणि कौशल्य ,रोजगार उद्योगजकता व नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती…

राहुल गांधींची लोकप्रियता वाढली; भारत जोडो यात्रेचा करिश्मा…

देशातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीही लोकप्रियता वाढताना…

मंत्रिमंडळाचा विस्तार; इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; कुणाकुणाला मिळणार संधी?

मुंबई : सर्वोच न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५ महिला काय प्रकार? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या…

ठाणे:-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या महिला-मुलींना…

“भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर मविआ सरकार दोन वर्षांपूर्वीच….” अनिल देशमुख यांचा दावा

मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळलं असतं असा दावा आता महाराष्ट्राचे…

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची तयारी सुरू; 10 जूनपूर्वी शक्य

नवी दिल्ली:-या वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या ‌विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी मंत्रिमंडळात अखेरच्या फेरबदलाची तयारी…