ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात…
मुंबई : राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात…
अलिबाग,दि.७ (जिमाका): सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. ज्यांना प्रत्यक्ष तिरुपती येथे जाऊन श्री…
नवी मुंबई,दि. ०७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ…
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा लातूर प्रतिनिधी : मंगळवार…
हाराष्ट्रात सिंचनाच्या सोयी उपलब्ध असूनही, दुर्दैवाने शेतीमालाला भाव मिळत नाही. मात्र, तेलंगणासारख्या अवघ्या नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राज्यात शेतीला २४…
पंढरपूर : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव…
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला. त्यावेळी राणे यांनी…
मुंबई : राज्यातील वन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला होता. मात्र या या बदल्यांमध्ये गुणवत्तेनुसार पदस्थापना…
जालना: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना तालुक्यातील सामनगाव येथे घडली आहे. ओमकार…
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साल 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर सभा सुरू असताना घातलेल्या गोंधळाप्रकरणातील खटल्यात अखेर मंगळवारी…