• Wed. May 13th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा आंदोलन करू-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा इशारा

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा आंदोलन करू-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा इशारा

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा आंदोलन करू-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचा इशारा लातूर -लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील…

कासार सिरशी येथील अप्पर तहसील कार्यालय तात्काळ रद्द करा

निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कासार सिरशी येथील अप्पर तहसील कार्यालय तात्काळ रद्द करा* निलंगा- औसा…

शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे जादा पैसे घेतल्यास सामूहिक सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे जादा पैसे घेतल्यास सामूहिक सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द लातूर, दि. 26 (जिमाका) : या वर्षीपासून खरीप…

रस्त्यावर खड्डे, ट्रॅफिक आणि कसली टोल वसुली करताय?

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज राज ठाकरे पुण्यात असताना त्यांनी…

ब्रिटिशांची औलाद आहात काय? खासदार हेमंत पाटील यांची तहसीलदाराला दमबाजी

हिंगोली : शेतकऱ्यांच्या सममस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदाराला SHINDE SENA खासदार हेमंत पाटील यांनी चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या…

लातूर जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता भरने सुरू

लातूर जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता भरने सुरू लातूर ;- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत जिल्ह्यांतील…

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू, येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार

मुंबई : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन…

मी हा पुरस्कार परत करणार नाही! ‘पुरस्कार वापसी’ रोखण्यासाठी आता थेट हमीपत्रच घेतलं जाणार?

नवी दिल्ली : साहित्य अकादमी किंवा इतर सांस्कृतिक अकादमी या बिगरराजकीय संस्था असून, या संस्थांनी दिलेले पुरस्कार राजकीय कारणावरून परत…

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला…

राज्यातील शेतकऱ्यांपुढे ‘बोगस बियाणां’चं नवं संकट; आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल

गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. मात्र, त्यातून सावरत शेतकऱ्याने यंदा पुन्हा मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी…