• Sat. May 16th, 2026

Trending

बुद्ध गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी

बुद्ध गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी भारतीय बौद्ध महासभा,तिसरी बौद्ध धम्म परिषद अध्यक्ष मंडळाच्या व बुद्ध गार्डन ट्रस्टच्या वतीने दिनांक…

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी लातूरात शहर जिल्हा भाजपाची पुर्वतयारी आढावा बैठक

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी लातूरात शहर जिल्हा भाजपाची पुर्वतयारी आढावा बैठक लातूर/प्रतिनिधीः- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ.…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

मुंबई, दि.5 मे– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला…

“देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, पण…”; कोल्हापुरतील ‘त्या विधानावरून नाना पटोलेंचा टोला!

जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं…

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात पुढच्या आठवड्यात निकालाची शक्यता लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ…

राजकारण सोडावं असं रोज वाटतं, विचारांशी तडजोड करुन राजकारण करु शकत नाही, पण… पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

मुंबई: आजचं राजकारणं हे पूर्वीसारखं राहिलं नाही, राजकारणात अनेक गोष्टी या मनाच्या विरोधात कराव्या लागतात, त्यामुळे राजकारण सोडावं असं रोज…

शरद पवारांच्या सर्वात महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई, 5 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका…

’16 आमदार अपात्र ठरले तर 6 वर्षे निवडणूक लढण्यास..’ सत्तासंघर्षावर याचिकाकर्त्याचं मोठं वक्तव्य

अहमदनगर, 5 मे : सध्या राज्यातील राजकारण हे सत्तासंघर्षाच्या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून आहे. या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ आलेली आहे. कारण…

शरद पवारच राष्ट्रवादीचे बॉस, निवृत्तीचा निर्णय मागे!

मुंबई, 05 मे : मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू…

दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश!

णिपूरमधील (Manipur) आदिवासी आणि मैतेई समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मणिपूर सरकारने 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी…