• Sat. May 16th, 2026

Trending

शेतमजुराच्या मुलाची कमाल, तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकलं,संस्कृतमध्ये टॉपर बनला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका शेतमजुराच्या मुलानं १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकत संस्कृतमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक…

सततचा अवकाळी पाऊस मान्सूनच्या मुळावर उठला! हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली चिंता गंभीर

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडी जाणवली नाही. थंडी कधी आणि…

“शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प…

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन…

“रीड लातूर” कडून आयोजित बेस्ट रीडर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

“रीड लातूर” कडून आयोजित बेस्ट रीडर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग. विजेत्या १३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वितरण लातूर :– वाचन…

नागपूरला मिळाले नऊ कोटी, फडणवीसांचा जिल्हा वगळल्याने कॉंग्रेसने केले होते आंदोलन !

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भासह नागपूर जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण…

नाना पटोले म्हणाले, पुढचा आठवडा राज्यातील घडामोडींसाठी महत्वाचा; कारण…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या बैठकीकडे…

न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यास सुरुवात  व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन

न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यास सुरुवात व्यवसायिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचे मनपाचे आवाहन लातूर/प्रतिनिधी:शहरातील गंजगोलाई परिसर व या भागाकडे येणाऱ्या सर्व…

सद्यस्थितीत समाजप्रबोधनासाठी ‘ विचारधन ‘ अत्यंत उपयुक्त ठरेल :  श्रीपाल सबनीस 

सद्यस्थितीत समाजप्रबोधनासाठी ‘ विचारधन ‘ अत्यंत उपयुक्त ठरेल : श्रीपाल सबनीस लातूर : वर्तमान परिस्थितीत वावरणाऱ्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी…