• Sun. May 4th, 2025

Month: February 2024

  • Home
  • शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार तरी कधी? अजित पवारांनी केली घोषणा!

शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार तरी कधी? अजित पवारांनी केली घोषणा!

कोल्हापूर : वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही…

निखिल वागळे, असीम सरोदेंवरील हल्ल्याचे पडसाद; मराठी सिनेकलाकारांकडून निषेधाचा आवाज

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, विधीज्ञ अॅड. असीम सरोदे , सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू…

लातूर जिल्हावासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !

लातूर जिल्हावासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ! भव्य महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन अंतर्गत आजपासून विविध कार्यक्रम दिग्गज कलाकारांचा…

मराठवाड्यात नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर; २ महिने उलटून पिकांसाठी मदतनिधीची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : नोव्हेंबर २०२३ अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाने…

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक..!

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना…

समीर वानखेडें संदर्भात ‘या’ गुन्ह्याची नोंद:क्रूझ ड्रग्ज प्रकरण भोवणार?

नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे झोनल संचालक समीर वानखेडे सर्वांनी परिचित आहेत. त्यांनी २०२१ मध्ये एका क्रूझवर ड्रग्जची पार्टी सुरू असल्याचा दावा…

गुंडाची ‘सेल्फी विथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’; राऊतांकडून मुख्यमंत्र्यांवर नवा ‘ट्वीट’ हल्ला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो ट्वीट करून संजय राऊत यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. काही…

मराठवाड्यातील भीषण वास्तव! महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक घटना

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्या सत्र कायम असून गेल्या महिनाभरात मराठवाड्यात ८२…

१७ दिवसांत ५ भारतरत्न; पुरस्कारांच्या माध्यमातून नेमके कोणते प्रयत्न? काय साधलं यातनं

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं आणखी तिघांना भारतरत्न जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि शास्त्रज्ञ एम.…

उभ्या कंटेनरला स्विफ्ट कार धडकली, छप्पर उडालं, चारही बाजुने चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी…