• Sun. May 4th, 2025

Month: April 2023

  • Home
  • आमदार अपात्र झाले तरी शिंदे,फडणवीस सरकार स्थिर, अजित पवारांचं मोठं वक्तव्य; बहुमताचं गणितही सांगितलं अजित पवार

आमदार अपात्र झाले तरी शिंदे,फडणवीस सरकार स्थिर, अजित पवारांचं मोठं वक्तव्य; बहुमताचं गणितही सांगितलं अजित पवार

नागपूर, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र…

“समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे…”, आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यानंतर अमित शाहांची स्तुतीसुमने

ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते…

महाराष्ट्र भूषण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींचं दातृत्व, पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.…

अदानींवर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे : उद्धव ठाकरे

अदानी (Adani) यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख UDHAV THAKRE केलं. कोणत्याही घोटाळ्याची…

कर्नाटक भाजपला मोठा फटका ; माजी मुख्यमंत्री शेट्टार यांची पक्षाला सोडचिठ्ठी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली…

केंद्रीय मंत्रिमंडळात मेमध्ये फेरबदल : शिंदे गटाला लागणार तीन मंत्रिपदाची लॉटरी; ही नावे चर्चेत

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या मे महिन्यात फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून तब्बल बारा किंवा त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून…

भाजप-शिंदे गटासोबत युती कराल तर… : नाना पटोलेंचा कडक इशारा

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची राज्यात महाविकास आघाडी MVA आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका…

राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, या रिकाम्या गोष्टी भाजपने करू नये..

स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Vee Savarkar) माफी मागितल्याशिवाय काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

वं‍चित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा – समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

नागपूर : सामाजिक न्याय पर्वाचा उद्देश वंचित व दुर्बल घटकांना न्याय देणे असून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात मिडीया…

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर • 21 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणार वितरण…