काँग्रेस-जेडीएस सरकार पाडणाऱ्या ‘त्या’ आमदारांना भाजपची उमेदवारी
सध्या कार्नाटक विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चढाओढ निर्माण झालेली दिसत आहे. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून चुरस…
सध्या कार्नाटक विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चढाओढ निर्माण झालेली दिसत आहे. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून चुरस…
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत मोठा खुलासा केला. केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला…
नवी मुंबई, दि. १६ (विमाका) – वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले…
मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे पुलवामा सारखा मोठा हल्ला घडून आला, असे गंभीर आरोप जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik)…
नागपूर, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र…
ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते…
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.…
अदानी (Adani) यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख UDHAV THAKRE केलं. कोणत्याही घोटाळ्याची…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या मे महिन्यात फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून तब्बल बारा किंवा त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून…