‘बीआरएस’च्या धास्तीनेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले सहा हजार रुपये…; कुणी केला दावा ?
महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या होत होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या सेवा सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या…
