शेतकऱ्यांच्या हातावर तुरी, सरकार घेते टक्केवारी; विरोधकांचा आरोप, सरसकट कर्जमाफीसाठी केले आंदोलन
नागपूर : अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.…