NDTV चे अँकर आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली…
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तारखा वाढवा, ऑफलाइन अर्ज स्वीकारा, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय. विशेष म्हणजे निवडणूक…
निलंगा:-येथील प्राध्यापक डॉक्टर तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थी व पालकांना डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन तसेच अकरावी बारावी…
शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही मंत्र्याला स्त्यावर फिरू देणार नाही….जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने शेतकऱ्यांना लाईट व पिक विमा मिळण्यासाठी निलंगा…
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके (Pesticide) घरी बसून मागवू शकतात.…
नवी दिल्ली : वाहन उद्योगातील अग्रणी उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…
मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवली आहे. अदानी रिअॅल्टीने या…
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोनच महिन्यांत आरोग्य विभागाच्या सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली. १ ऑक्टोबरला मुंढे यांची डॉ.…
दिशा प्रतिष्ठानने विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रवेश शुल्काची अडचण केली दूर! लातुर;-हॅपी टू हेल्प हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठान…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली उस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय पुढील हंगामापासून डिजीटल…