सरकारच्या GR मध्ये दुरुस्ती झाल्यावरच पाणी पिणार, आमरण उपोषण सुरू राहणार; मनोज जरांगे यांचा निर्धार
राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच पाणी पिणार. त्यात काही एक-दोन किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत. मात्र, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार,…
राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच पाणी पिणार. त्यात काही एक-दोन किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत. मात्र, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार,…
दयानंद कला महाविद्यालयात वंदू गुरुरायांना कार्यक्रम संपन्न दयानदं कला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन ‘वंदू गुरुराया’हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. या…
दयानंद शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही लातूर पॅटर्न निर्माण करेल. दयानंद बॅडमिंटन अकॅडमी मध्ये ऑलम्पिक खेळाडू तयार होतील. मा.…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा मागासवर्गीय आयोग गठीत करावा, त्याने मराठा समाजाला मागास ठरवावे आणि मग आरक्षणाची रचना ठरवावी. तरच…
नवी दिल्ली येथे 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या G20 शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. G20 सदस्यांच्या पाहुण्यांच्या आगमनाची…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन G20 शिखर परिषदेसाठी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. येथे केंद्रीय…
निजामकाळात ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय प्रसृत केल्यानंतरही आंदोलक मनोज जरांगे-पाटील…
नागपूर : सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि त्यानंतर गुरुवार,…
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय लवकर सोडविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज पेटून उठेल व त्यामुळे कायदा…
पुणे : पुण्यात सध्या पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने नुकताच मोर्चा काढत पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर…